कल्याणमध्ये म्हाडाच्या पुनर्विकास प्रकल्पावरुन महायुतीत वाद

कल्याणमध्ये म्हाडाच्या पुनर्विकास प्रकल्पावरुन महायुतीत वाद शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांचा भाजपच्या माजी आमदारांवर प्रकरण चिघळविण्याचा केला आरोप तर शिवसेना आमदार बिल्डरची वकिली करतात का ? भाजप माजी आमदार नरेंद्र पवार यांचा आमदार भोईर प्रतिप्रश्न कल्याण | प्रतिनिधी : कल्याण पश्चिमेतील म्हाडा कॉलनीच्या पुनर्विकास प्रकल्पावरून शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि भाजपचे माजी आमदार यांच्यातील वाद आरोप […]

Continue Reading

शामसुंदर महाराज सोन्नर यांना क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार

शामसुंदर महाराज सोन्नर यांना क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार बीड (प्रतिनिधी) : सुप्रसिद्ध कीर्तनकार, जेष्ठ पत्रकार तथा संवेदनशील कवी ह. भ. प. श शामसुंदर महाराज सोन्नर यांना क्रांतिसिंह नाना पाटील आध्यात्मिक पुरस्कार जाहीर झाला असून या पुरस्काराचे वितरण रविवार, दि. 3 ऑगस्ट रोजी बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार आहे, अशी माहिती क्रांतिसिंह नाना पाटील शेतकरी […]

Continue Reading

आयुक्तांचा प्रति चौरस फूट दर 20-25 रुपये! तर उपसंचालक नगररचना वाय. एस. रेड्डी यांचे 10 रुपये कमिशन

आयुक्तांचा प्रति चौरस फूट दर 20-25 रुपये! तर उपसंचालक नगररचना वाय. एस. रेड्डी यांचे 10 रुपये कमिशन  बेकायदेशीर बांधकामांना माजी आयुक्त जबाबदार! कमिशनवर चालले नगररचना विभागाचे कामकाज ईडी कार्यालयाकडून झाला भंडाफोड प्रतिनिधी | विरार : वसई-विरार महापालिका क्षेत्रात करण्यात आलेल्या अनेक बेकायदेशीर बांधकामांना माजी आयुक्त अनिलकुमार पवार आणि त्यांची टीम जबाबदार असल्याचा ठपका अंमलबजावणी संचालनालय […]

Continue Reading

बीफार्म आणि डीफार्म अभ्यासक्रमाच्या संस्थांना निकष पूर्ण करण्यासाठी एक महिन्याची अंतिम मुदत सहसंचालकांमार्फत पाहणी करून अहवाल सादर करण्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आदेश

मुंबई, दि. ३० :- राज्यातील बी.फार्म आणि डी.फार्म अभ्यासक्रम चालवणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी सर्व आवश्यक निकष एक महिन्याच्या आत पूर्ण करावेत, अन्यथा त्यांच्या पहिल्या वर्षातील प्रवेश प्रक्रिया (कॅप राऊंड) रोखण्यात येईल, असा स्पष्ट इशारा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रालयात मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक […]

Continue Reading

पर्यटन विशेषांकासाठी साहित्य पाठवा!

मुंबई| मुंबईतून प्रकाशित होणार्‍या जनसंवाद प्रकाशनच्या ‘शब्द संवाद’ या दिवाळी अंकाचे यंदा चौथे वर्ष आहे. गेल्या दोन वर्षांत शब्द संवाद दिवाळी अंकाला साहित्यिक तसेच वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. शब्द संवाद दिवाळी अंकाची ओळख सातासमुद्रापार कॅनडा, सौदी अरेबिया, लंडन आदी ठिकाणी असलेले भारतीय तसेच मराठीजनांपर्यंत जावून पोहोचली आहे. ‘शब्द संवाद’ने यंदा पर्यटन हा विषय निवडला […]

Continue Reading

वृंदावन आणि हरिद्वार बासरीच्या गुरु-शिष्य परंपरेत ठाण्यातच – पं. हरिप्रसाद चौरसिया

ठाणे | प्रतिनिधी : गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ठाण्यातील घाणेकर नाट्यगृहात झालेल्या तेराव्या ‘अर्पण’ बासरी संगीत महोत्सवात पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या पाद्यपूजनाचा भावपूर्ण सोहळा पार पडला. या प्रसंगी बोलताना पं. चौरसिया म्हणाले, “वृंदावन आणि हरिद्वार दुसरीकडे कुठे नाही. येथे असलेल्या शेकडो बासरी वादकांमध्ये गुरूप्रती असलेली भक्ती आणि निष्ठा हीच खरी भारतीय संगीत परंपरेची ओळख आहे.” याप्रसंगी […]

Continue Reading