जिल्ह्यात पावसाची संतत धार,हळवी शेती झोपली निम गरवी व गरव्या शेतीला ही धोका भात शेतीचे नुकसान , नवरात्रीच्या उत्सवावर ही परिणाम

जिल्ह्यात पावसाची संतत धार,हळवी शेती झोपली निम गरवी व गरव्या शेतीला ही धोका भात शेतीचे नुकसान , नवरात्रीच्या उत्सवावर ही परिणाम  विरार | प्रतिनिधी  :  पालघर जिल्ह्यात हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजांना तंतोतंत खरे ठरवत पावसाने शनिवारी रात्री नऊ च्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार बरसात करायला सुरुवात केली.ती पूर्ण रात्रभर संतत धार धरून रविवारी […]

Continue Reading

हवामान विभागाने ठाणे जिल्ह्याला दिला दि.28 सप्टेंबर ला रेड, 29 ला ऑरेंज तर 30 सप्टेंबर रोजी येलो अलर्ट चा इशारा जिल्हा प्रशासन सर्व तयारीनिशी आहे सज्ज

हवामान विभागाने ठाणे जिल्ह्याला दिला दि.28 सप्टेंबर ला रेड, 29 ला ऑरेंज तर 30 सप्टेंबर रोजी येलो अलर्ट चा इशारा जिल्हा प्रशासन सर्व तयारीनिशी आहे सज्ज ठाणे,दि.28 (जिमाका): प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, ठाणे जिल्ह्यात दि.२८ सप्टेंबर २०२५ रोजी ‘रेड अलर्ट’ (Red Alert) जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांना आणि […]

Continue Reading

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कोकण विभागातील जिल्ह्यांना अलर्ट मोडवर राहण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश मनुष्य व पशुहानी टाळण्यास द्यावे सर्वोच्च प्राधान्य – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कोकण विभागातील जिल्ह्यांना अलर्ट मोडवर राहण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश मनुष्य व पशुहानी टाळण्यास द्यावे सर्वोच्च प्राधान्य – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे,दि.28(जिमाका):–  कोकण किनारपट्टीवरील मुंबई, ठाणे पालघर, रायगड या जिल्ह्यांना पुढील २४ तासांसाठी रेड अलर्ट दिल्याने जिल्ह्यातील आपत्कालीन यंत्रणेला सज्ज राहण्याचे निर्देश दिले. कालपासून झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]

Continue Reading

विचारसौदर्य हेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वृत्तपत्र लेखनाचे प्राणतत्त्व नवा उच्चार आणि नवा उदगार डॉ. बाबासाहेबांच्या वृत्तपत्रांनी दिला

विचारसौदर्य हेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वृत्तपत्र लेखनाचे प्राणतत्त्व नवा उच्चार आणि नवा उदगार डॉ. बाबासाहेबांच्या वृत्तपत्रांनी दिला मुंबई दि. २८ सप्टेंबर, २०२५ : मूलभूत, मर्मभेदी, चिंतनशील, चिकित्सक, बुद्धिप्रामाण्यवादी, झुंझार, क्रांतिकारी अशी बाबासाहेबांच्या पत्रकारितेची वैशिष्ट्ये होती. अस्पृश्यांना नवा उच्चार आणि नवा उदगार बाबासाहेबांच्या वृत्तपत्रांनी दिला. लोकमनाला आवाहन करण्याची क्षमता त्याच्या भाषेत होती. विचारसौदर्य हेच डॉ. […]

Continue Reading

गाथा अभ्यासक मारुती जाधव तळाशीलकर जीवनगौरव पुरस्कार शामसुंदर महाराज सोन्नर यांना जाहीर

■गाथा अभ्यासक मारुती जाधव तळाशीलकर जीवनगौरव पुरस्कार शामसुंदर महाराज सोन्नर यांना जाहीर कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : सुप्रसिद्ध पत्रकार, जेष्ठ कीर्तनकार आणि संत साहित्याचे अभ्यासक ह. भ. प. शामसुंदर महाराज सोन्नर यांना गाथा अभ्यासक मारुती महाराज जाधव तळाशीलकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 25 हजार रुपये रोख मानचिन्ह आणि शाल श्रीफळ असे या […]

Continue Reading

दशावतार,राखणदार आणि बाबुली मिस्त्री’.

  थोड उशिरा का होईना पण आता आपल्या कोकणातला निसर्ग, संस्कृती आणि लोककला रुपेरी पडद्यावर दिसायला लागली आहे याचा खुप आनंद आहे.’राखणदारा’ बद्दल नितांत आदर आणि श्रद्धा अजून कोकणात टिकून आहे म्हणूनच ‘कोकणातला चाकरमानी म्हूंबयसहून खास राखण देऊक गावाला येतलो’. कोकणातल्या लोकांची श्रद्धा,त्यांच भावविश्व तिथल्या रूढी परंपरा आणि तिथं होणारा विकास या सगळ्याला अनुसरून कोकण […]

Continue Reading

राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांचे अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

●राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांचे अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील मुंबई, दि. 19 :- राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या विकासासाठी शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सहाय्यक परिक्षण अनुदानाचा पहिला हप्ता थेट ग्रंथालयांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी […]

Continue Reading

“माचाळच्या अतिदुर्गम शाळेत कवी अशोक लोटणकर यांच्या पुस्तकांचे वाटप आणि कवितांचा जागर!”

“माचाळच्या अतिदुर्गम शाळेत कवी अशोक लोटणकर यांच्या पुस्तकांचे वाटप आणि कवितांचा जागर!” लांजा तालुक्यातील अतिदुर्गम अशा माचाळ गावातील पूर्ण प्राथमिक शाळेत कवी अशोक लोटणकर यांच्या ‘आभाळाचे घर’, ‘धमाल गंमत’ आणि ‘शब्दांचे फटाके’ या बालकविता व बालकथासंग्रहाचे आणि पुस्तकांचे वाटप करण्यात आले. शाळेच्या ग्रंथालयाला ही पुस्तके भेट म्हणून देण्यात आली. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रफुल्ल पट्टेबहादूर, […]

Continue Reading

“पंतप्रधान मोदी ७५ व्या वर्षी: त्यांच्या नेतृत्वाखाली भारत जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा भांडवली बाजार म्हणून उदयास आला”, NSE MD आणि CEO

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) चे एमडी आणि सीईओ आशिषकुमार चौहान यांनी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांना त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या, त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाची आणि उल्लेखनीय प्रवासाची प्रशंसा केली. चौहान यांनी अधोरेखित केले की श्री मोदी हे भारताच्या स्वातंत्र्यानंतर जन्मलेले पहिले आणि एकमेव पंतप्रधान आहेत आणि सलग दुसऱ्या क्रमांकाचे पंतप्रधान आहेत. त्यांनी सांगितले […]

Continue Reading

प्रेरणाभूमीच्या लढ्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू मैदानात मनमाड येथे १५ सप्टेंबरला होणार लक्षवेधी धरणे आंदोलन

■प्रेरणाभूमीच्या लढ्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू मैदानात मनमाड येथे १५ सप्टेंबरला होणार लक्षवेधी धरणे आंदोलन मनमाड, दि. १३ सप्टेंबर २०२५ :- मनमाड (ता.नांदगाव, जि.नाशिक) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या पुढाकाराने लोकवर्गणीतून डॉ. आंबेडकर विद्यार्थी आश्रम उभारण्यात आले आहे. या वास्तूचे भूमिपूजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते […]

Continue Reading