दशावतार,राखणदार आणि बाबुली मिस्त्री’.

  थोड उशिरा का होईना पण आता आपल्या कोकणातला निसर्ग, संस्कृती आणि लोककला रुपेरी पडद्यावर दिसायला लागली आहे याचा खुप आनंद आहे.’राखणदारा’ बद्दल नितांत आदर आणि श्रद्धा अजून कोकणात टिकून आहे म्हणूनच ‘कोकणातला चाकरमानी म्हूंबयसहून खास राखण देऊक गावाला येतलो’. कोकणातल्या लोकांची श्रद्धा,त्यांच भावविश्व तिथल्या रूढी परंपरा आणि तिथं होणारा विकास या सगळ्याला अनुसरून कोकण […]

Continue Reading

यांना संविधान आणि समता दोन्हीही खूपत आहेत

पंढरपूरची आषाढी वारी म्हटलं की सर्वांना वेध लागतात ते दिंडीचे. वारकऱ्यांसाठी सर्वात मोठी आचार पद्धती म्हणजे वारी आहे आणि संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांच्या सोबतच विविध संतांच्या, विविध विचारांच्या दिंड्या पंढरपूरकडे मार्गक्रमण करत असतात. सर्वांच्या मनामध्ये एकच आस असते ते म्हणजे जीवाचा जिवलग असणारा पांडुरंग त्याला डोळे भरून पाहायचं आणि पुन्हा गावी परतल्यानंतर आपली […]

Continue Reading