अर्नाळा बेट विकासापासून वंचित

■अर्नाळा बेट विकासापासून वंचित वसई (प्रतिनिधी): मुंबईपासून अगदी जवळ असलेले अर्नाळा किल्ला बेट आजही मूलभूत सुविधांसाठी तडफडत आहे. देश चंद्रावर पोहोचतोय पण स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांनंतरही येथील रहिवाशांना आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि दळणवळण या अत्यावश्यक सोयीसुविधा मिळालेल्या नाहीत. शासनाचे दुर्लक्ष आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळे हे ऐतिहासिक गाव विकासापासून वंचित राहिले आहे. अर्नाळा किल्ला हे समुद्रातील […]

Continue Reading

अधिकाऱ्यांनी मढ्यावरचं लोणी खाल्लं! 20 कोटींच्या खर्चा नंतरही. महापालिका स्मशानभूमींत लाकडांचा तुटवडा..! स्मशानभूमींचीही दुर्दशा : नागरिकांच्या संतापाचा कडेलोट!

■ अधिकाऱ्यांनी मढ्यावरचं लोणी खाल्लं! 20 कोटींच्या खर्चानंतरही….महापालिका स्मशानभूमींत लाकडांचा तुटवडा…! स्मशानभूमींचीही दुर्दशा : नागरिकांच्या संतापाचा कडेलोट! विरार | प्रतिनिधी : मागील पाच वर्षांत जळाऊ लाकडे व अन्य सुविधांवर अंदाजित 20 कोटी रुपये खर्च करूनही वसई-विरार महापालिकेच्या बहुतांश स्मशानभूमींत लाकडेच उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याचे परिणाम म्हणून स्मशानभूमींत अंत्यसंस्कारांसाठी आणल्या जाणाऱ्या मृतदेहांची […]

Continue Reading

भाजपने सर्वांनाच गंडवले आहे! – ॲड. प्रकाश आंबेडक

■ भाजपने सर्वांनाच गंडवले आहे! – ॲड. प्रकाश आंबेडक मुंबई | प्रतिनिधी :  महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला ‘कुणबी’ संबोधण्याचा जीआर काढून मोठा गाजावाजा केला. भाजपने असा आव आणला की, न सुटणारा प्रश्न त्यांनी सोडवला. मात्र हा निर्णय गंडवणारा व फसवणारा आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. मुंबईत आयोजित […]

Continue Reading

पेणकरांचा विजय! खासदार धैर्यशील पाटील यांच्या प्रयत्नांना यश ; दिवा–सावंतवाडी एक्सप्रेसला पुन्हा मिळाला पेण थांबा

■ पेणकरांचा विजय! खासदार धैर्यशील पाटील यांच्या प्रयत्नांना यश ; दिवा–सावंतवाडी एक्सप्रेसला पुन्हा मिळाला पेण थांबा पेण, दि. (संदीप मोने यांजकडून) : रायगड जिल्ह्यातील प्रवाशांची दीर्घकाळापासूनची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांनी दिवा–सावंतवाडी एक्सप्रेसला पुन्हा पेण येथे थांबा देण्यास मान्यता दिली असून हा निर्णय पेण व रायगडकरांसाठी ऐतिहासिक ठरला आहे. […]

Continue Reading

विरारमध्ये जुन्या इमारतीचा भाग कोसळून मलब्याखाली १५ ते २० जण अडकल्याची भीती

विरारमध्ये जुन्या इमारतीचा भाग कोसळून मलब्याखाली १५ ते २० जण अडकल्याची भीती विरार | प्रतिनिधी : एकीकडे गणेशोत्सवाचा उत्साह असताना विरारमध्ये इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. या इमारतीचा काही भाग बाजूलाच असलेला चाळींवर पडला. मंगळवारी रात्री उशिरा ११.३०च्या सुमारास ही दुर्घटना घडली. पूर्वेच्या विजयनगर रमाबाई अपार्टमेंट इमारतींच्या मलब्याखाली जवळपास १५ ते २० जण […]

Continue Reading

कोमसाप रायगड जिल्हा अध्यक्षपदी संजय गुंजाळ … केंद्रीय जिल्हा प्रतिनिधी म्हणून गणेश कोळी यांची निवड

कोमसाप रायगड जिल्हा अध्यक्षपदी संजय गुंजाळ … केंद्रीय जिल्हा प्रतिनिधी म्हणून गणेश कोळी यांची निवड पनवेल – प्रतिनिधी :  कोकण मराठी साहित्य परिषद रायगड जिल्ह्याच्या अध्यक्षपदी संजय गुंजाळ तर केंद्रीय जिल्हा प्रतिनिधी म्हणून गणेश कोळी यांची बिनविरोध निवड झाली आहे. रायगड जिल्ह्यातील रोहा येथे झालेल्या कोकण मराठी साहित्य परिषद रायगड जिल्ह्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये नूतन कार्यकारिणीची […]

Continue Reading

निर्माल्य द्या, कंपोस्ट खत घ्या! निसर्ग प्रेमी, कृषी महाविद्यालय आणि महाड नगर परिषद’ चा संयुक्त उपक्रम

  निर्माल्य द्या, कंपोस्ट खत घ्या! निसर्ग प्रेमी, कृषी महाविद्यालय आणि महाड नगर परिषद’ चा संयुक्त उपक्रम महाड – प्रतिनिधी :- गणपती बाप्पाची मनोभावे सेवा करताना पान, फुले, फळे, पत्री त्यांच्या चरणी वाहिली जातात. श्रद्धेने वाहिले जाणारे हे निर्माल्य कचरा कुंडीत फेकून न देता एकत्र करून ते दिल्यास सक्रांतीच्या दिवशी अंगणातील रोपांसाठी सेंद्रीय खत घेऊन […]

Continue Reading

पोलादपूर महाबळेश्वर मार्गवरील वाहतूक पूर्ववत महिनाभर बंद असलेली वाहतूक सुरू झाल्याने प्रवासी वर्गात समाधान

पोल महाबळेश्वर मार्गावरील पूर्ववत महिनाभर बंद असल्याने आर्थिकदृष्ट्या प्रवासी वर्गात समाधान महाड – वाह : – नैसर्गिक आपत्ती घाट मार्गी मार्गी गडगडाग़्हा स्वतंत्रपणे खुले आदेश दिले आहेत. या मार्गाने महिनाभरात एसटी व्हीजीटी व्ही सह बंद विक्री पूर्व व्यवसाय सुरू करण्यासाठी जाहीर समाधान व्यक्त केले जात आहे. महाडचे प्रांताधिकारी यांनी कार्यान्वित अभियंता, (कोकण) महाराष्ट्र राज्य पायाभूत […]

Continue Reading

उद्योजक अशोक तलाठी “उद्योग श्री “पुरस्काराने सन्मानित

  महाड | प्रतिनिधी : महाड औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक आणि एम एम ए सि ई टि पी चे चेअरमन अशोक नरोत्तम तलाठी यांना त्यांनी उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना “उद्योग श्री “पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लघू उद्योग भारती आणि जिल्हा उद्योग केंद्र रायगड यांच्या तर्फे अशोक तलाठी यांना रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे […]

Continue Reading

कृत्रिम तलावाच्या विरोधात अष्टविनायक चौक परिसरातील नागरिकांमध्ये वाढता रोष

ठाणे  | प्रतिनिधी : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी ठाणे महापलिकने कृत्रिम तलावासह विविध व्यवस्था निंर्माण केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे तंतोतंत पालन करताना ठाणे महापालिकेने ठाणे पूर्व भागातील अष्टविनायक चौकात तयार केलेल्या कृत्रिम तलावामुळे स्थानिक नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला असून, या तलावाऐवजी चेंदणी कोळीवाडा बंदरात असणाऱ्या विस्तृत जागेत […]

Continue Reading