हवामान विभागाने ठाणे जिल्ह्याला दिला दि.28 सप्टेंबर ला रेड, 29 ला ऑरेंज तर 30 सप्टेंबर रोजी येलो अलर्ट चा इशारा जिल्हा प्रशासन सर्व तयारीनिशी आहे सज्ज

हवामान विभागाने ठाणे जिल्ह्याला दिला दि.28 सप्टेंबर ला रेड, 29 ला ऑरेंज तर 30 सप्टेंबर रोजी येलो अलर्ट चा इशारा जिल्हा प्रशासन सर्व तयारीनिशी आहे सज्ज ठाणे,दि.28 (जिमाका): प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, ठाणे जिल्ह्यात दि.२८ सप्टेंबर २०२५ रोजी ‘रेड अलर्ट’ (Red Alert) जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांना आणि […]

Continue Reading

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कोकण विभागातील जिल्ह्यांना अलर्ट मोडवर राहण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश मनुष्य व पशुहानी टाळण्यास द्यावे सर्वोच्च प्राधान्य – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कोकण विभागातील जिल्ह्यांना अलर्ट मोडवर राहण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश मनुष्य व पशुहानी टाळण्यास द्यावे सर्वोच्च प्राधान्य – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे,दि.28(जिमाका):–  कोकण किनारपट्टीवरील मुंबई, ठाणे पालघर, रायगड या जिल्ह्यांना पुढील २४ तासांसाठी रेड अलर्ट दिल्याने जिल्ह्यातील आपत्कालीन यंत्रणेला सज्ज राहण्याचे निर्देश दिले. कालपासून झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]

Continue Reading

विचारसौदर्य हेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वृत्तपत्र लेखनाचे प्राणतत्त्व नवा उच्चार आणि नवा उदगार डॉ. बाबासाहेबांच्या वृत्तपत्रांनी दिला

विचारसौदर्य हेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वृत्तपत्र लेखनाचे प्राणतत्त्व नवा उच्चार आणि नवा उदगार डॉ. बाबासाहेबांच्या वृत्तपत्रांनी दिला मुंबई दि. २८ सप्टेंबर, २०२५ : मूलभूत, मर्मभेदी, चिंतनशील, चिकित्सक, बुद्धिप्रामाण्यवादी, झुंझार, क्रांतिकारी अशी बाबासाहेबांच्या पत्रकारितेची वैशिष्ट्ये होती. अस्पृश्यांना नवा उच्चार आणि नवा उदगार बाबासाहेबांच्या वृत्तपत्रांनी दिला. लोकमनाला आवाहन करण्याची क्षमता त्याच्या भाषेत होती. विचारसौदर्य हेच डॉ. […]

Continue Reading

गाथा अभ्यासक मारुती जाधव तळाशीलकर जीवनगौरव पुरस्कार शामसुंदर महाराज सोन्नर यांना जाहीर

■गाथा अभ्यासक मारुती जाधव तळाशीलकर जीवनगौरव पुरस्कार शामसुंदर महाराज सोन्नर यांना जाहीर कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : सुप्रसिद्ध पत्रकार, जेष्ठ कीर्तनकार आणि संत साहित्याचे अभ्यासक ह. भ. प. शामसुंदर महाराज सोन्नर यांना गाथा अभ्यासक मारुती महाराज जाधव तळाशीलकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 25 हजार रुपये रोख मानचिन्ह आणि शाल श्रीफळ असे या […]

Continue Reading

राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांचे अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

●राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांचे अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील मुंबई, दि. 19 :- राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या विकासासाठी शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सहाय्यक परिक्षण अनुदानाचा पहिला हप्ता थेट ग्रंथालयांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी […]

Continue Reading

“माचाळच्या अतिदुर्गम शाळेत कवी अशोक लोटणकर यांच्या पुस्तकांचे वाटप आणि कवितांचा जागर!”

“माचाळच्या अतिदुर्गम शाळेत कवी अशोक लोटणकर यांच्या पुस्तकांचे वाटप आणि कवितांचा जागर!” लांजा तालुक्यातील अतिदुर्गम अशा माचाळ गावातील पूर्ण प्राथमिक शाळेत कवी अशोक लोटणकर यांच्या ‘आभाळाचे घर’, ‘धमाल गंमत’ आणि ‘शब्दांचे फटाके’ या बालकविता व बालकथासंग्रहाचे आणि पुस्तकांचे वाटप करण्यात आले. शाळेच्या ग्रंथालयाला ही पुस्तके भेट म्हणून देण्यात आली. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रफुल्ल पट्टेबहादूर, […]

Continue Reading

प्रेरणाभूमीच्या लढ्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू मैदानात मनमाड येथे १५ सप्टेंबरला होणार लक्षवेधी धरणे आंदोलन

■प्रेरणाभूमीच्या लढ्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू मैदानात मनमाड येथे १५ सप्टेंबरला होणार लक्षवेधी धरणे आंदोलन मनमाड, दि. १३ सप्टेंबर २०२५ :- मनमाड (ता.नांदगाव, जि.नाशिक) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या पुढाकाराने लोकवर्गणीतून डॉ. आंबेडकर विद्यार्थी आश्रम उभारण्यात आले आहे. या वास्तूचे भूमिपूजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते […]

Continue Reading

राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळूनही चवदार तळे दुर्लक्षितच! पावसामुळे परिसरात ठिकठिकाणी चिखलगाळ चवदार पाण्यावर चढला हिरव्या शेवाळाचा थर

राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळूनही चवदार तळे दुर्लक्षितच! पावसामुळे परिसरात ठिकठिकाणी चिखलगाळ चवदार पाण्यावर चढला हिरव्या शेवाळाचा थर महाड| नीलेश पवार :  भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवमुक्तीचा लढा उभारण्यासाठी ज्या महाड चवदार तळ्याची निवड केली ते महाड नगरपालिकेच्या अखत्यारितील चवदार तळे सध्या प्रचंड दुरवस्थेच्या गर्तेत अडकले आहे. चवदार तळ्याचे पाणी पावसाळ्यात आलेल्या शेवाळामुळे […]

Continue Reading

काही कीर्तनकारांना नथुराम गोडसे आदर्श वाटतो हा किर्तन परंपरेवर कलंक ,  संदिपान महाराज शिंदे हासेगावकर यांच्या सत्कार सोहळ्यात शामसुंदर महाराज यांचा घनाघात

■काही कीर्तनकारांना नथुराम गोडसे आदर्श वाटतो हा किर्तन परंपरेवर कलंक ,  संदिपान महाराज शिंदे हासेगावकर यांच्या सत्कार सोहळ्यात शामसुंदर महाराज यांचा घनाघात अंबाजोगाई ( प्रतिनिधी) : देशातील पहिला दहशतवादी, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा हत्यारा मथुराम गोडसे काही कीर्तनकारांना आदर्श वाटतो, नथुराम गोडसे सारखे व्हावे वाटते, हा कीर्तन परंपरेवरील कलंक आहे, वारकरी संप्रदायातील ज्येष्ठांनी अशाप्रसंगी मौन […]

Continue Reading

पर्यावरणासाठी एकत्र आले हात – कोकण संस्थेची बीच क्लिनिंग मोहिम गाजली

■पर्यावरणासाठी एकत्र आले हात – कोकण संस्थेची बीच क्लिनिंग मोहिम गाजली मुंबई | प्रतिनिधी : कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या वतीने दादर पश्चिम, शिवाजी पार्क येथे बीच क्लिनिंग ड्राईव्ह २०२५ चे आयोजन करण्यात आले. गणेशोत्सवानंतर समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात मूर्ती, सजावटीचे साहित्य, फुलांचा कचरा व प्लास्टिक साचते. या कचऱ्यामुळे सागरी जीवसृष्टीला धोका निर्माण होतो […]

Continue Reading