प्रेरणाभूमीच्या लढ्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू मैदानात मनमाड येथे १५ सप्टेंबरला होणार लक्षवेधी धरणे आंदोलन

■प्रेरणाभूमीच्या लढ्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू मैदानात मनमाड येथे १५ सप्टेंबरला होणार लक्षवेधी धरणे आंदोलन मनमाड, दि. १३ सप्टेंबर २०२५ :- मनमाड (ता.नांदगाव, जि.नाशिक) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या पुढाकाराने लोकवर्गणीतून डॉ. आंबेडकर विद्यार्थी आश्रम उभारण्यात आले आहे. या वास्तूचे भूमिपूजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते […]

Continue Reading

राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळूनही चवदार तळे दुर्लक्षितच! पावसामुळे परिसरात ठिकठिकाणी चिखलगाळ चवदार पाण्यावर चढला हिरव्या शेवाळाचा थर

राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळूनही चवदार तळे दुर्लक्षितच! पावसामुळे परिसरात ठिकठिकाणी चिखलगाळ चवदार पाण्यावर चढला हिरव्या शेवाळाचा थर महाड| नीलेश पवार :  भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवमुक्तीचा लढा उभारण्यासाठी ज्या महाड चवदार तळ्याची निवड केली ते महाड नगरपालिकेच्या अखत्यारितील चवदार तळे सध्या प्रचंड दुरवस्थेच्या गर्तेत अडकले आहे. चवदार तळ्याचे पाणी पावसाळ्यात आलेल्या शेवाळामुळे […]

Continue Reading

काही कीर्तनकारांना नथुराम गोडसे आदर्श वाटतो हा किर्तन परंपरेवर कलंक ,  संदिपान महाराज शिंदे हासेगावकर यांच्या सत्कार सोहळ्यात शामसुंदर महाराज यांचा घनाघात

■काही कीर्तनकारांना नथुराम गोडसे आदर्श वाटतो हा किर्तन परंपरेवर कलंक ,  संदिपान महाराज शिंदे हासेगावकर यांच्या सत्कार सोहळ्यात शामसुंदर महाराज यांचा घनाघात अंबाजोगाई ( प्रतिनिधी) : देशातील पहिला दहशतवादी, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा हत्यारा मथुराम गोडसे काही कीर्तनकारांना आदर्श वाटतो, नथुराम गोडसे सारखे व्हावे वाटते, हा कीर्तन परंपरेवरील कलंक आहे, वारकरी संप्रदायातील ज्येष्ठांनी अशाप्रसंगी मौन […]

Continue Reading

पर्यावरणासाठी एकत्र आले हात – कोकण संस्थेची बीच क्लिनिंग मोहिम गाजली

■पर्यावरणासाठी एकत्र आले हात – कोकण संस्थेची बीच क्लिनिंग मोहिम गाजली मुंबई | प्रतिनिधी : कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या वतीने दादर पश्चिम, शिवाजी पार्क येथे बीच क्लिनिंग ड्राईव्ह २०२५ चे आयोजन करण्यात आले. गणेशोत्सवानंतर समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात मूर्ती, सजावटीचे साहित्य, फुलांचा कचरा व प्लास्टिक साचते. या कचऱ्यामुळे सागरी जीवसृष्टीला धोका निर्माण होतो […]

Continue Reading

अर्नाळा बेट विकासापासून वंचित

■अर्नाळा बेट विकासापासून वंचित वसई (प्रतिनिधी): मुंबईपासून अगदी जवळ असलेले अर्नाळा किल्ला बेट आजही मूलभूत सुविधांसाठी तडफडत आहे. देश चंद्रावर पोहोचतोय पण स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांनंतरही येथील रहिवाशांना आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि दळणवळण या अत्यावश्यक सोयीसुविधा मिळालेल्या नाहीत. शासनाचे दुर्लक्ष आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळे हे ऐतिहासिक गाव विकासापासून वंचित राहिले आहे. अर्नाळा किल्ला हे समुद्रातील […]

Continue Reading

अधिकाऱ्यांनी मढ्यावरचं लोणी खाल्लं! 20 कोटींच्या खर्चा नंतरही. महापालिका स्मशानभूमींत लाकडांचा तुटवडा..! स्मशानभूमींचीही दुर्दशा : नागरिकांच्या संतापाचा कडेलोट!

■ अधिकाऱ्यांनी मढ्यावरचं लोणी खाल्लं! 20 कोटींच्या खर्चानंतरही….महापालिका स्मशानभूमींत लाकडांचा तुटवडा…! स्मशानभूमींचीही दुर्दशा : नागरिकांच्या संतापाचा कडेलोट! विरार | प्रतिनिधी : मागील पाच वर्षांत जळाऊ लाकडे व अन्य सुविधांवर अंदाजित 20 कोटी रुपये खर्च करूनही वसई-विरार महापालिकेच्या बहुतांश स्मशानभूमींत लाकडेच उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याचे परिणाम म्हणून स्मशानभूमींत अंत्यसंस्कारांसाठी आणल्या जाणाऱ्या मृतदेहांची […]

Continue Reading

भाजपने सर्वांनाच गंडवले आहे! – ॲड. प्रकाश आंबेडक

■ भाजपने सर्वांनाच गंडवले आहे! – ॲड. प्रकाश आंबेडक मुंबई | प्रतिनिधी :  महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला ‘कुणबी’ संबोधण्याचा जीआर काढून मोठा गाजावाजा केला. भाजपने असा आव आणला की, न सुटणारा प्रश्न त्यांनी सोडवला. मात्र हा निर्णय गंडवणारा व फसवणारा आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. मुंबईत आयोजित […]

Continue Reading

पेणकरांचा विजय! खासदार धैर्यशील पाटील यांच्या प्रयत्नांना यश ; दिवा–सावंतवाडी एक्सप्रेसला पुन्हा मिळाला पेण थांबा

■ पेणकरांचा विजय! खासदार धैर्यशील पाटील यांच्या प्रयत्नांना यश ; दिवा–सावंतवाडी एक्सप्रेसला पुन्हा मिळाला पेण थांबा पेण, दि. (संदीप मोने यांजकडून) : रायगड जिल्ह्यातील प्रवाशांची दीर्घकाळापासूनची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांनी दिवा–सावंतवाडी एक्सप्रेसला पुन्हा पेण येथे थांबा देण्यास मान्यता दिली असून हा निर्णय पेण व रायगडकरांसाठी ऐतिहासिक ठरला आहे. […]

Continue Reading

विरारमध्ये जुन्या इमारतीचा भाग कोसळून मलब्याखाली १५ ते २० जण अडकल्याची भीती

विरारमध्ये जुन्या इमारतीचा भाग कोसळून मलब्याखाली १५ ते २० जण अडकल्याची भीती विरार | प्रतिनिधी : एकीकडे गणेशोत्सवाचा उत्साह असताना विरारमध्ये इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. या इमारतीचा काही भाग बाजूलाच असलेला चाळींवर पडला. मंगळवारी रात्री उशिरा ११.३०च्या सुमारास ही दुर्घटना घडली. पूर्वेच्या विजयनगर रमाबाई अपार्टमेंट इमारतींच्या मलब्याखाली जवळपास १५ ते २० जण […]

Continue Reading

कोमसाप रायगड जिल्हा अध्यक्षपदी संजय गुंजाळ … केंद्रीय जिल्हा प्रतिनिधी म्हणून गणेश कोळी यांची निवड

कोमसाप रायगड जिल्हा अध्यक्षपदी संजय गुंजाळ … केंद्रीय जिल्हा प्रतिनिधी म्हणून गणेश कोळी यांची निवड पनवेल – प्रतिनिधी :  कोकण मराठी साहित्य परिषद रायगड जिल्ह्याच्या अध्यक्षपदी संजय गुंजाळ तर केंद्रीय जिल्हा प्रतिनिधी म्हणून गणेश कोळी यांची बिनविरोध निवड झाली आहे. रायगड जिल्ह्यातील रोहा येथे झालेल्या कोकण मराठी साहित्य परिषद रायगड जिल्ह्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये नूतन कार्यकारिणीची […]

Continue Reading