वसई तालुक्यातील जुन्या व जीर्ण इमारतींच्या स्वयंपुनर्विकासासाठी मार्गदर्शन शिबिर

  प्रतिनिधी | विरार : भारतीय जनता पार्टी स्वयंपुनर्विकास कृती समिती, वसई वतीने वसई येथे सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या इमारतींच्या स्वयंपुनर्विकासासाठी एक भव्य मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार, २० जुलै २०२५ रोजी, दुपारी ०४.०० वाजता अपुलँड ग्रँड बॅन्क्वेट हॉल, कौल हेरिटेज सिटी, वसई (प.) येथे होणार आहे. स्वयंपुनर्विकासाचे प्रमुख शिल्पकार तथा मार्गदर्शक […]

Continue Reading

शिवसेना विरार (प.) विराट नगर विभागाच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप संपन्न

प्रतिनिधी | विरार : शिवसेना विराट नगर, विभागाच्या वतीने उपशहर प्रमुख राहुल फडतरे, दीपक चव्हाण, विभाग प्रमुख शरद सावंत यांच्या पुढाकाराने गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम जिल्हाप्रमुख प्रविण म्हाप्रळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास महिला जिल्हा समन्वयक प्राचीताई फनसे, उप तालुका प्रमुख नरेश वैद्य, शहर प्रमुख विवेक पवार, शहर उपप्रमुख लहू […]

Continue Reading

वेश्याव्यवसायास प्रवृत्त करणाऱ्या आरोपीस अटक!

  प्रतिनिधी | विरार : फार्महाऊस येथे अवैध वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या आरोपीस अटक करून पीडित महिलेची सुटका करण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, नालासोपारा यांना यश आले आहे. 16 जुलै रोजी अनैतिक मानवी वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक सौरभी पवार यांना या संदर्भात माहिती प्राप्त झाली होती. सुनील मनोज परेड (33) हा व्यक्ती मोबाईलवरून गिऱ्हाईकांशी संपर्क […]

Continue Reading

गणेशोत्सव बुकिंगकरता चाकरमान्यांची झुंबड! विरार-मनवेलपाड्यात दूरवर रांगा

    प्रतिनिधी | विरार : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे आरक्षणाची अनुपलब्धता आणि खासगी ट्रव्हल्सकडून ऐन वेळी तिकीट दरांत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेत कोकणवासीयांनी आतापासूनच खासगी गाड्यांची बुकिंग करण्यास सुरुवात केली आहे. याचे परिणाम म्हणून मागील आठवड्यांपासून विरार-मनवेलपाड्यातील खासगी ट्रॅव्हल्स कार्यालयांसमोर दूरवर रांगा लागलेल्या निदर्शनास येत आहेत. यातील बहुतांश चाकरमानी तिकिटासाठी रात्रीपासूनच रांगेत उभे […]

Continue Reading

यांना संविधान आणि समता दोन्हीही खूपत आहेत

पंढरपूरची आषाढी वारी म्हटलं की सर्वांना वेध लागतात ते दिंडीचे. वारकऱ्यांसाठी सर्वात मोठी आचार पद्धती म्हणजे वारी आहे आणि संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांच्या सोबतच विविध संतांच्या, विविध विचारांच्या दिंड्या पंढरपूरकडे मार्गक्रमण करत असतात. सर्वांच्या मनामध्ये एकच आस असते ते म्हणजे जीवाचा जिवलग असणारा पांडुरंग त्याला डोळे भरून पाहायचं आणि पुन्हा गावी परतल्यानंतर आपली […]

Continue Reading

यशवंतराव चव्हाणांची पणती लेखिकेच्या भूमिकेत वयाच्या ११ व्या वर्षी ‘द ट्रेल डायरीज’ साहसकथेचे लेखन

ठाणे | प्रतिनिधी :- बालपणा पासूनच इतिहासाच्या, समाज कारणाच्या गोष्टी ऐकत असताना डायरीतील पानांवर जग उलगडत गेले. जंगल, रहस्य, साहस आणि पुर्णविराम नसलेली कल्पनाशक्ती! ही कुणा मोठ्या लेखिकेची गोष्ट नाही, ही गोष्ट आहे महाराष्ट्राचे शिल्पकार आणि माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या अवघ्या ११ वर्षांच्या पणतीची. अमायरा चव्हाण हिची. अमायराने ‘द ट्रेल डायरीज’ या साहसकथेच्या माध्यमातून […]

Continue Reading

वसईत ईडीची पुन्हा छापेमारी!?? डझनभर आर्किटेक्ट, बांधकाम व्यावसायिक आणि अभियंते रडारवर

विरार | प्रतिनिधी :  नालासोपारा-आचोळे येथील 41 अनधिकृत इमारत प्रकरणांत वसई-विरार महापालिका नगररचना विभागाचे निलंबित संचालक वाय. एस. रेड्डी यांच्या चौकशीत मिळालेल्या माहितीतून अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) वसई-विरार शहरातील वास्तुविशारद आणि पालिका अभियंत्यांच्या निवासस्थानी कारवाई केली.  सोमवारी सकाळपासून मुंबईसह वसई-विरार शहरात 12 ठिकाणी छापे पडल्याने शहरात या कारवाईची जोरदार चर्चा होती. अंमलबजावणी संचालनालय (ईडी) मुंबई विभागीय […]

Continue Reading

‘माझं संविधान, माझा स्वाभिमान’ – संविधान स्विकारलेल्या घटनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याचा गौरव व स्पर्धेचे उद्घाटन.

ठाणे | प्रतिनिधी :- भारताच्या संविधान स्वीकारल्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक औचित्याने ‘AGNI’ (Active Governance National Initiative) तर्फे ‘माझं संविधान, माझा स्वाभिमान’ या शीर्षकाखाली एक विशेष जनजागृती अभियानाची सुरुवात आज राज्यभर करण्यात आली.या  अभियानाचा उद्देश तरुणाईसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये संविधानातील मूल्यांची जाणीव, अभिमान आणि सक्रिय नागरिकत्वाची भावना निर्माण करणे हा आहे. ठाणे येथील टाउन हॉल, […]

Continue Reading

गुणगणेश प्रमोद गणेशे

`माणूस जन्माला येतो पण माणुसकी निर्माण करावी लागते’, हेच खरं मानवी जीवन आहे. जीवनाच्या विविध टप्प्यांवर चांगली माणसं भेटतात. ही चांगली माणसं आपल्याला बरचं काही शिकवून जातात. अशाच माणसांतील एक चांगला माणूस म्हणजे प्रमोद गणेशे. खरं तरं या व्यक्तीच्या नावातंच गणेश आहे. गणरायाच्या आश्वासक, करुणामयी मूर्तीसमोर आपण अनेकदा नतमतस्तक होतो. पण, ही गुणांची देवता आहे. […]

Continue Reading

केंद्राचा ‘राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रम` चितेवर!

पर्यावरण रक्षणाऐवजी महापालिकेकडून 2 कोटी 40 लाखांची जळाऊ लाकूड खरेदी गॅस शवदाहिनीवरील दीड कोटीचा खर्च हवेत प्रदूषण टाळण्यासाठी विराट नगर येथील स्मशानभूमीत दीड कोटीची चिमणी प्रतिनिधी विरार : सन 2024-25 या वर्षात महानगरपालिका हद्दीतील स्मशानभूमींत शव दहनासाठी जळाऊ लाकडांचा पुरवठा करण्याकरता वसई-विरार महापालिकेने 2 कोटी 40 लाख रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय या […]

Continue Reading